पणजी : कोविड काळात भाजपाने केलेल्या गैरव्यवस्थापनावर जनता नाराज आहे. त्याची प्रचिती सरकारलाही आलेली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या भाजपाने आता विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर चर्चा सुरू केली आहे. पुढील निवडणूक जिंकायची असेल आणि स्वबळावर सत्ता स्थापन करायची तर मतविभागणी टाळायला हवी, असे भाजपला वाटते. साखळी मतदारसंघात असलेल्या मगोच्या हक्कांच्या मतांचा विचार प्रामुख्याने यावेळी करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा बायो मध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा वाचा www.dainikgomantak.com वर.!
#gomantak #news #dainikgomantak #viralnews #gomantaknews #breakingnews #goanews #marathinews #mismanagement #goaelection #bjp #divisionofvotes #election #coalition #COVID19 #covid_19 #covidindia #covidresources #coronaoutbreak #coronadeaths #covidvaccine #vaccination #coronaoutbreakinindia #trending